खान की बाण या मुद्द्यावर चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या चंद्रकांत खैरे यांचा बाण कुठे गेला? असे म्हणत ओवेसी यांनी टोला लगावला.
गंगापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांनी मागील दोन वर्षात कपडे बदलतात तसे जोकरासारखे पक्ष बदलले त्यामुळे या जोकरांना घरी पाठवल्याशिवाय मतदार राहणार नाही…