रोजगारहामी योजनेची कामे आठ दिवसांच्या आत सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकणार:-रवी चव्हाण
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम आठवड्यात सुरू न केल्यास जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकणारगंगापूर (प्रतिनिधी)गटविकास अधिकाऱ्यांच्या अडमुठपणाच्या धोरणामुळे महात्मा गांधी…